Thursday, 17 October 2024

अलक ४६९



‘बदमाशांचे सर्वात पहिले आश्रयस्थान म्हणजे राजकारण….’,

तो एका ज्येष्ठ विचारवंताचे पुस्तक वाचत होता.

तो क्षणभरासाठी विचलित झाला.

त्याला कळत नव्हते,

‘संविधान वाचवा’ असे कोण म्हणत आहेत?’

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...