तिने नवरात्रीच्या दिवसांत शुद्ध तुपाचा अखंड दिवा लावला.
तिच्या किशोरवयीन मुलाच्या लक्षात येत होते,
‘सर्वोच्च गोष्ट प्राप्ती सर्वोत्तम गोष्ट दिल्या शिवाय होत नाही’.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment