‘अपेक्षीत उमेदवार निवडून न आल्यामुळे, आपले मत वाया गेले’, असे एका तरुणाला वाटत होते.
‘अज्ञानातून आलेले विचार’, असे म्हणत लोकशाही हे सगळं पाहत होती.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment