तिने नवरात्रीच्या नऊ दिवसांत उपवासाचेही पदार्थ खाल्ले नाही. असे कठोर व्रत केले.
तिला दशमीला उपवास सोडतांना लक्षात आले होते,
‘आता इथून पुढे ‘जीवनावश्यक गोष्टी’ कशाकशाला म्हणायचे’.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment