एका ज्येष्ठ राजकीय विचारवंतांनी भारतीय लोकशाहीचे वर्णन करणारे ‘पक्षीय राजकारण’ असे आपले पुस्तक प्रकाशीत केले.
त्यातील ‘चिंताजनक’ या सदरात ते लिहितात, ‘ पूर्वीच्याकाळी मित्रपक्ष आणि विरुद्धपक्ष, असे दोन पक्ष असायचे. आता मात्र सत्तारूढपक्ष आणि शत्रूपक्ष, असे दोन पक्ष असतात’.
No comments:
Post a Comment