एका राजकीय पक्षाने सत्तेच्या लोभापोटी आपली विचारसरणी बदलली.
आता निष्ठवान मतदाते निष्पक्ष झाले आहेत.
एव्हाना दोघांनाही कळत नाहीये, नुकसान देशाचे होते आहे.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment