‘मतदान करतांना NOTA चा पर्याय निवडला तर त्याचा फायदा अयोग्य व्यक्तीला होतो’,
एक ज्येष्ठ विचारवंत या आशयाची मांडणी करत होते.
तरीही लोकांना हा विषय पटत नाही, असे त्यांना जाणवले.
मग त्यांनी ‘महाराज धृतराष्ट्र’ यांचे चरित्र कथन केले.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment