“ ‘सत्तेसाठी अभद्र युती’केल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष लोकशाही कमकुवत करत आहेत”, एक राजकीय विश्लेषक एका मुलाखतीमध्ये आपले मत व्यक्त करत होते.
“मग लोकशाही सक्षम होण्यासाठी काय उपाय?”, मुलखतकाराने त्यांना प्रश्न विचारला.
ते उत्तरादाखल म्हणाले,
“नागरीकर्तव्यांची जाणीव करून देत निद्रिस्त मतदारराजाला जागे करणे”.
No comments:
Post a Comment