तिने नवरात्रीचे नवरंग म्हणून कपाटातून नऊ साड्या काढून ठेवल्या.
परंतू का कुणास ठाऊक तिला जाणवत होते, देवीच्या पूजेत एव्हढेच पुरेसे आहे, असे नाही.
नि मग तिने देवीच्या पूजेत ‘आत्मरंग’ मिसळला.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment