"'शोधलेले राष्ट्रपती, झालेले पंतप्रधान नि केलेले मुख्यमंत्री', असा सध्या भारत देश चालू आहे",
असे एका राजनीतिक विशेषज्ञाने मत व्यक्त केले.
त्यावर प्रचंड वादळ उठलं. प्रसार माध्यमांत काही दिवस चर्चा चालू होत्या.
अशाच एका चर्चेत दुसऱ्या एका राजनीतिक विशेषज्ञाने मत व्यक्त केले,
"म्हणूनच विकास राजकारण्यांच्या धोरणांमुळे होत नसतो."
No comments:
Post a Comment