त्याला युद्धात 'वीरमरण' आल्यानंतर मुलांना बोर्डिंगस्कुलमध्ये ठेवून ती देखील सैन्यात भरती झाली.
तिला समजावत तिचे आई वडील म्हणाले,
"परंतु एव्हढा अट्टहास का?"
ती उत्तरली,
"त्याने सुरू केलेल्या भारतमातेच्या पूजेची उत्तरपूजा करावीच लागेल ना."
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment