'चातुर्मासातील व्रतवैकल्य - एक शास्त्रीय आधार',
त्याने अनेक दिवसांच्या अथक परिश्रमाने त्याचा शोध निबंध पूर्ण केला.
सर्व बिद्धीजीवींनी खूप प्रशंसा देखील केली.
त्याने एकदा तो शोध निबंध एका महाराजांना दाखवला.
आणि आग्रह धरला की त्यांनी तो सर्वांसमोर मांडावा.
त्यावर महाराज त्याला म्हणाले,
"आम्ही लोकांना केवळ 'भक्ती' सांगतो.
कारण भक्तीच साधन असते, भक्तीच सध्या असते
आणि भवसागर तरण्यास कारणही भक्तीच असते."
No comments:
Post a Comment