Sunday, 10 July 2022

अलक क्र.७१

 



'समरस भारतीय समाज निर्मितीसाठी 'समरसता' प्रत्येक भारतीयाच्या जीवनात यावयास हवी',

एका संतांनी या आशयाचा विषय एका संत संमेलनांत मांडला.

नि दुसऱ्या दिवशीपासून

'हा उदात्त विचार मांडणारे संत आमच्या जातीतील',

असे म्हणत, काही लोक त्यांना त्यांच्या जाती पुरते मर्यादित करू लागले.



No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...