'समरस भारतीय समाज निर्मितीसाठी 'समरसता' प्रत्येक भारतीयाच्या जीवनात यावयास हवी',
एका संतांनी या आशयाचा विषय एका संत संमेलनांत मांडला.
नि दुसऱ्या दिवशीपासून
'हा उदात्त विचार मांडणारे संत आमच्या जातीतील',
असे म्हणत, काही लोक त्यांना त्यांच्या जाती पुरते मर्यादित करू लागले.

No comments:
Post a Comment