तो खूप काटेकोरपणे कर्मकांड पाळायचा.
असेच एकदा ग्रहणाच्या दिवशी त्याने घरातील सगळे पाणी सांडायला सुरुवात केली.
ते पाहून त्याची किशोरवयीन मुलगी म्हणाली,
"बाबा, पाण्याला 'जीवन' म्हणतात ना!"
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment