पिढीजात चालत येणारा राजकारणाचा वारसा त्याला नको होता.
परंतु वडिलांचा शब्द त्याला मोडणे शक्य झाले नाही.
नंतर तो अत्यंत अयशस्वीपणे राजकारण करू लागला.
त्यावर त्याला थांबवत वडील म्हणाले,
"सज्जनांची राजकारणातील अरुचीच बदमाशांना राजकारणात स्थिर करत असते."
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment