Thursday, 1 August 2024

अलक ४११



निसर्ग कोपला की मनुष्याचा बळी घेतो. आणि दुसरीकडे प्रफुल्लीत, बहरलेल्या निसर्गाचा बळी घेण्याचे कार्य मनुष्याने सुरू ठेवलेले आहे.

मनुष्याचे दुदैवच.

एव्हाना ‘दोहन’ न उमजलेल्या मनुष्याला निसर्गाने ‘दहन’ दाखवणे सुरूकेले आहे.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...