निसर्ग कोपला की मनुष्याचा बळी घेतो. आणि दुसरीकडे प्रफुल्लीत, बहरलेल्या निसर्गाचा बळी घेण्याचे कार्य मनुष्याने सुरू ठेवलेले आहे.
मनुष्याचे दुदैवच.
एव्हाना ‘दोहन’ न उमजलेल्या मनुष्याला निसर्गाने ‘दहन’ दाखवणे सुरूकेले आहे.
Post a Comment
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment