त्याला एक नवीन कथाबीज सुचले, ‘पतीच्या जाचामुळे पत्नीने केलेली आत्महत्या’.
परंतू तो या कथाबीजाचाचे कथेमध्ये रुपांतर करू शकला नाही.
त्याला राहून राहुन प्रश्न पडत होता ‘मग ‘पुरुषार्थ’ शब्दाला काळीमा तर लागणार नाही.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...
No comments:
Post a Comment