Friday, 30 August 2024

अलक ४३३



काही परकीय आक्रमकांचा भारतातील श्रद्धा स्थानांवर हल्ला करणे, हाच उद्देश राहिला.

आज त्यातील प्रमुख एका श्रद्धा स्थानाचे पुनर्निर्माण झाले.

जाणकार मात्र त्यांस ‘राष्ट्र मंदिराचे निर्माण’ म्हणत आहेत.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...