Thursday, 1 August 2024

अलक ४१२



एका राजकीय पक्षाचे अस्तित्व संकटात आले होते. जातींच्चे राजकारणही क्लिष्ट होत चालले होते.

मग त्यांनी ‘धर्मनिरपेक्ष भारत’ म्हणत धर्मावर आधारित आरक्षणचा नारा दिला.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...