एके काळी ‘दिल्लीला जाणे म्हणजे भारतात जाणे’, असे ईशान्य भारतीय म्हणायचे.
एका ‘मूळभारतीय शिक्षण न्यास’ नावाच्या संस्थेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कार्य सुरु केले.
काही दशकांनंतर मोठे सामाजिक परिवर्तन पाहायला मिळत आहे.
तेंव्हा त्या संस्थेने श्रेय मात्र ईशान्य भारतीय नागरिकांना दिले.
No comments:
Post a Comment